कुछ तो लोग कहेंगे
©अर्चना अनंत धवड“काय हे बाबा पण ना अगदी शरमेने मान खाली घालायला लावतात. काय गरज होती त्या मंदिरात जेवायला जायची ?” घरी आल्या आल्या चिडून अजय बोलू लागला.“अहो, गेले असतील प्रसाद म्हणुन एखाद्या वेळी” अदिती त्याला समजावीत म्हणाली.“नाही ना. तो निनाद म्हणत होता…. काय रे अजय… तुला शोभते का….. तुझे बाबा रोज संध्याकाळी मंदिरात जेवायला … Read more