आईबाप वाईट चिंतत नाहीत
© adminमाझी लेखणी मनोहररावांनी गाव सोडलं आणि काही काम मिळेल या आशेने ते तालुक्याच्या ठिकाणी राहायला आले. पडेल ते, मिळेल ते काम करत गेले. हातात पैसे यायला लागले. त्यातली काही रक्कम गावी पाठवून उरलेले पैसे मनोहरराव बाजूला काढून ठेवू लागले. त्यासाठी कधी पोटाला चिमटेही घ्यावे लागले पण मनोहरराव डगमगले नाहीत. थोडेफार पैसे गोळा झाल्यावर त्या … Read more