माई
©️®️ सौ.हेमा पाटील.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी साऊ लग्न होऊन सासरी आली, आणि त्या एकत्र कुटुंबातील सर्वांची माई बनली. अर्थात त्या काळात शिक्षणाबाबतची निकड फारशी जाणवत नसल्याने आणि मुलीला काय करायचेय शिकून..चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असा दृष्टिकोन असल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत बहुजनसमाज उदासीनच असे.स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो! महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणासाठी … Read more