अस्तीत्व
© सौ.मीनाक्षी वैद्य.राघव आजकाल जरा गप्प गप्प असायचा. त्याच्या गप्प राहण्यामागचं कारण त्याची आई जाणून होती. महिनाच तर होतोय जेमतेम सविताला जाऊन. इतकी वर्षांचा संसार होता दोघांचा, कसा विसरेल राघव सविताला एकदम?मुलं तर त्यांच्या विश्वात रमली आहेत. मीही माझं मन रमवते आहे. कितीही वरून दाखवलं तरी मलाही सवितेची आठवण छळते.सून नव्हती माझी मुलगीच होती.लग्नं होऊन सविता … Read more