आरंभ ( भाग 2)

भाग 1 इथे वाचा.©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.सारिका सकाळी उठली आणि बाजूला बघितले तर सागर नव्हता, ती मनातल्या मनात बोलली रात्रीच बोलत होता सकाळी फ्रेश वातावरण अनुभवण्यासाठी इथे मॉर्निंग वाॅकला जायला पाहिजे, गेला वाटतं तो, असं बोलून ती उठली.आज इथे खुप छान वाटतय. खूप फ्रेश वाटतंय , काल या वाड्यात आले होते तेव्हापासूनच काहीतरी निगेटिव्ह … Read more

आरंभ ( भाग 1)

©® सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.सुलभाताई सकाळ सकाळ घरात बडबड करत होत्या – घरी म्हातारे सासू-सासरे आहेत याचं तरी भान ठेवा, लवकर उठून आवरत जा, घरातली मोठी माणसं उठण्याच्या आधी चहा करून ठेवायचा, एवढं पण रोज सांगून पण रोज हिला उशीर होतोच, असं अजून बरंच काही त्या बडबडत होत्या. चहा करायला उशीर झाला म्हणून सुलभाताई चिडल्या … Read more

मार्ग

©® सौ. शितलादेवी सुनिल कुळकर्णी.वैशाली आत आली वृंदाने तिला बसायला सांगितले. खुर्चीवर बसुन वैशाली आपली कहाणी सांगू लागली.” मी जन्माला येण्याच्या अगोदरच वडील अपघातात गेले होते. जन्मल्या नंतर आई काही दिवसात गेली. मी काका, काकीकडे रहायला लागले.काकी म्हणून माझा सारखाच राग राग करीत असायची. मी म्हणून घरातील सर्व कामे करायची तरी काकी सर्वांना सांगत असे की … Read more

दागिन्याचा मान

©®सौ. प्रतिभा परांजपे.प्रमोद ला त्याच्या धाकट्या भावाचा “फोन –आईची तब्येत ठीक नाहीये, डॉक्टर म्हणाले एक दोन दिवस काढले तरी खूप आहे. तेव्हा, जमेल तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न कर…”‘हो मी टूरवर आहे तिथूनच उद्या संध्याकाळपर्यंत पोचतो.’प्रमोदने घरी बायकोला फोन लावला  “हॅलो शुभा– राजू चा फोन —” हो –इथे पण आला आहे”“मी इथूनच डायरेक्ट जायचं म्हणतो.” प्रमोद … Read more

भिमा अर्जुनाची जोडी

©️®अर्जुन विष्णू जाधवभिवा हा धामणवाडीतील तरूण कष्टकरी शेतकरी.. त्यांच्या गोठ्यात भिमा अर्जुनची वाघासारखी जोडी होती. तो सुशिक्षित तरुण होता. त्याने नोकरीच्या नादाला न लागता चांगला , यशस्वी शेतकरी होण्याचा मनी ध्यास घेतला. त्याची वडिलोपार्जित पाच एकर सुपीक व नापीक जमीन होती. तो गावात सर्वात सुशिक्षित व तरूण कष्टकरी शेतकरी म्हणून ओळखला जात होता. शेतात नवनवीन … Read more

निवारा

©️® रश्मी लाहोटी.पंचाहत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. देशात फाळणीचं वारं वहात होतं. बरीच कुटुंब स्थलांतरीत होणार होती. रक्ताची माणसं आणि मातीशी असणारी नाळ दुरावणार होती , तुटणार होती. फाळणीच्या गोंधळात आणि दंगलीत काही कुटुंबं स्वेच्छेने तर काही नाईलाजाने स्थलांतरीत झाली होती, तर काही विस्थापीतही झाली होती.संपूर्ण देशाचीच आर्थिक घडी विस्कटलेली होती. आधी यवनांनी लुटलं , नंतर इंग्रजांनी … Read more

ते खरचं आलेत…?

©® नंदकुमार वडेर.पावसाळा सुरू झाला कि आणि त्यात जर जुलै महिन्यात सलग तीन चार दिवस अहोरात्र मुसळधार पाऊस  कोसळू लागतो तेव्हा माझ्या पोटात त्या भीतीने गोळा येतो,अंगावर रोमांच उभे राहतात.कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी  त्या थरारक अनुभवाची मुळ मात्र जी खोलवर रुतून बसली आहेत ती सतत टोचत असतात . दरवर्षीचा चढत्या भाजणीचा पाऊस मात्र मनाचा … Read more

आशेचा कवडसा

©® प्रज्ञा पवन बो-हाडे.घराण्याला वारस हवा या आपल्या आईच्या हट्टापायी विनयला एका मागून माग चार मुली झाल्या. रमा, निशा, नेहा, स्पृहा. मुलगा होईल या आशेवर ठाम असलेली आई आजच्या काळात देखील विनय आणि मोहिनी ला वारस हवा म्हणून अट्टाहास करत होती. मोहिनी खरतर चार सिजर झाल्यनंतर अशक्त झाली होती. तिची अवस्था फक्त विनयला समजत होती. … Read more

मोरपंख मैत्रीचा

©®सौ.दिपमाला अहिरे.दारावरची बेल वाजते तशी घाईघाईने अवनी दार उघडते. कोण आले ते न बघता ती सरळ किचन मध्ये जाते. कारण तिला माहित होते कला मावशीची येण्याची ही वेळ..कला मावशी अवनीची कामवाली बाई. “काय हे मावशी आजपण उशीर? तुम्हांला माहित आहे ना, सकाळी माझी किती धावपळ असते ती, कधी एकदा तुम्ही याल आणि कधी एकदा किचन … Read more

माई

©️®️ सौ.हेमा पाटील.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी साऊ लग्न होऊन सासरी आली, आणि त्या एकत्र कुटुंबातील सर्वांची माई बनली. अर्थात त्या काळात शिक्षणाबाबतची निकड फारशी जाणवत नसल्याने आणि मुलीला काय करायचेय शिकून..चूल आणि मूलच तर सांभाळायचे आहे असा दृष्टिकोन असल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत बहुजनसमाज उदासीनच असे.स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो! महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे मुलींच्या शिक्षणासाठी … Read more

error: Content is protected !!